घटनादुरुस्ती प्रक्रिया कशी असते? Important 3 ways to make changes.
कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते?संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय राज्यघटनेत किती प्रकारे दुरुस्ती करता येते?
Education | Never Stop Learning
कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते?संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय राज्यघटनेत किती प्रकारे दुरुस्ती करता येते?
स्थानिक शासन हा विषय राज्य सूची मध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे स्थानिक शासनाबद्दल कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळ यांना देण्यात आलेला आहे.
1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली. 1989 पर्यंत निवडणूक आयोगाने एक सदस्य आयोग होते. यामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त कार्यरत होते.
ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रमाणेच शहरी भागात स्थानिक प्रशासनाला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात.
मूलभूत कर्तव्यांची यादी | List of Fundamental Duties व्यक्तीला जेव्हा हक्क प्राप्त होतात तेव्हा त्या हक्का सोबत काही जबाबदाऱ्याही …
City Coordinator Recruitment Advertisement published by Maharashtra government. In this advertisement you can apply for the post of city Coordinator. …
आपल्याला भारतीय नागरिक म्हणून भारतामध्ये मुक्तसंचार करण्याचा अधिकार आहे. मग हे हक्क व अधिकार आपल्याला मिळाले कसे ? हक्क म्हणजे काय?
भारताच्या घटनेत कलम 74 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहेत तर पंतप्रधान हे शासन प्रमुख आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या भाग ६ मधील कलम २१४ ते २३१ दरम्यान उच्च न्यायालयाचे संघटन, स्वातंत्र्य, अधिकारक्षेत्र, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबतीत तरतूद आहे.
भारतीय घटना सर्वसमावेशक विस्तृत व देशाच्या प्रशासनातील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. १९४९ मध्ये स्वीकारलेल्या घटनेमध्ये १ प्रास्ताविका २२ भाग ३९५ कलमे आणि ८ अनुसूची होत्या.